या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Thursday, December 27, 2018

सातव्या वेतन आयोगाची ठळक वैशिष्ट्ये


*सातव्या वेतन आयोगाची ठळक वैशिष्ट्ये*

         जानेवारी २०१९ पासून सातवा आयोग रोखीने देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे. पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे दि. १ जानेवारी २०१६ पासून हा आयोग  राज्यसरकारी, निमसरकारी, शिक्षक, महामंडळे  यातील  १७ लाख कर्मचाऱ्यांना आणि साडे सहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना लागू केला  जाणार आहे. शासनाला दरवर्षी १६ हजार कोटी रुपये लागणार असून, सन  २०१६ ते २०१८ या तीन वर्षाच्या  कालावधीची  ४५  हजार कोटीची  थकबाकी टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.

                  स्वातंत्र्यानंतर  राज्य सरकारने १९५९ मध्ये इंटिग्रेशन कमिटी, १९६६ मध्ये बडकस आयोग, १९७६ मध्ये भोळे आयोग, १९८६ मध्ये चौथा, १९९६ मध्ये पांचवा , २००६ मध्ये सहावा आणि सन २०१६ पासून सातवा आयोग लागू केला. सातवा आयोग देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माजी अतिरिक्त मुख्य सचिव श्री.के.पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल २०१७ मध्ये समिती गठीत केली होती. या समितीने अहवालाचा पहिला भाग ५ डिसेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाला सादर केला. अहवालाचा उर्वरित भाग जानेवारी २०१९ मध्ये सादर केला जाणार आहे.     
                                           *अहवालातील ठळक वैशिष्ट्ये*

१)     सातवा वेतन आयोग दि. १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाणार आहे.

२)     सुमारे १८ टक्के वाढ या आयोगाने सुचविली असून, किमान वेतन १८५००  दिले जाणार आहे

३)     सहाव्या वेतन आयोगात दिलेले ग्रेड वेतन या आयोगाने बंद केले आहे .

४)     राज्यसरकारी, निमसरकारी, शिक्षक, महामंडळे आणि निवृत्त सेवक अशा सुमारे २५ लाख कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू करण्यात  येणार आहे.

५)     सध्या २५ लाख कर्मचार्यांना दरसाल ९० हजार कोटी रुपये वेतनासाठी लागतात. सातवा वेतन आयोग लागू केल्यावर आणखी १६ हजार कोटी रुपये लागणार आहेत.

६)     सध्या शिक्षकांना १२ वर्षांनी वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षानंतर निवड वेतन श्रेणीची पदोन्नती  दिली जात होती. आता केंद्राच्या धर्तीवर १०,२० आणि ३० वर्षांनी पदोन्नती दिली जाणार आहे.

७)     सहाव्या वेतन आयोगात वेतनश्रेणीचे ४० टप्पे होते आता ते ३२ करण्यात आले आहेत.

८)     दि.१ जानेवारी २०१६ रोजीची वेतन निश्चिती करताना सहाव्या वेतन आयोगातील त्या तारखेचा मूळ पगार आणि ग्रेड पे यांची बेरीज करून त्याला २.५७  किंवा २.६२ या वेतन निर्देशांकाने  गुणले जाणार आहे.

९)     सहाव्या वेतन आगोगात २८०० रु. पर्यंत ग्रेड पे  असंणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दि. १ जानेवारी २०१६ रोजी असणाऱ्या मूळ पगार आणि ग्रेड पे यांच्या बेरजेला २.५७ या वेतन निर्देशांकाने गुणून येणारा आकडा शंभराच्या पटीत करावयाचा आहे. ५० रुपयापर्यंतचा दोन दशांश स्थळापर्यंतचा  आकडा सोडून देऊन खालच्या शंभर पटीत तो आकडा घ्यावयाचा आहे.जर ५० पेक्षा जास्त आकडा शेवटच्या दोन दशांश  स्थळांचा असेल तर पुढील शंभर आकड्यांवर आकडा निश्चित करावयाचा आहे. उदा. ५०६४० हा आकडा ५०६०० वर  आणि ५०६७० हा आकडा ५०७०० वर  निश्चित करावयाचा आहे. हे झाले सातव्या वेतन आयोगाचे दि. १ जानेवारी २०१६ चे मूळ वेतन. ज्यांचा ग्रेड पे ४२०० रु. पेक्षा जास्त आहे त्यांना २.६२ या वेतन निर्देशांकाने गुणून वर्ल प्रमाणे  वेतन निश्चिती करावयाची आहे.

१०)  सहाव्या वेतन आयोगात १ जुलै ही अनेकांची  वेतनवाढ होती. म्हणून सातव्या वेतन आयोगात १ जानेवारी २०१६ रोजी येणाऱ्या मूळ वेतनाला ३ टक्क्याने गुणून येणारा वेतन वाढीचा आकडा शंभराच्या पटीत करून घ्यावयाचा आहे. ( वरील कलम ९ मध्ये सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे ). ती वेतनवाढ मूळ पगारात मिळवावयाची आहे. म्हणजे १ जुलै २०१६ चा मूळ पगार येईल.त्याला ३ टक्क्याने गुणून शंभराच्या पटीतील वेतनवाढ काढून ती मूळ पगारात मिळविल्यास १ जुलै २०१७ चा मूळ पगार येईल. त्याला ३ टक्क्याने गुणून शंभराच्या पटीतील वेतनवाढ  मूळ पगारात मिळविल्यास दि. १ जुलै २०१८ चे मूळ वेतन निघेल. व हेच मूळ वेतन १ जानेवारी २०१९ चे असेल.

११) पीबी- २ या ९३००-३४८००  वेतन बँड मधील ४३०० रुपये ग्रेड पे असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा १ जानेवारी २०१६ रोजी मूळ पगार १५०४० असेल तर त्या कर्मचाऱ्याची सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करताना १५०४०+४३००= १९३४० ला वेतन निर्देशांक २.६२ ने गुणावयाचे  आहे. कारण ग्रेड पे ४२०० पेक्षा जास्त आहे. गुणाकार येईल ५०६७०=८० रुपये. पूर्ण रुपयातील  शेवटची  दोन दशांश स्थळे ७० असून हा आकडा ५० पेक्षा जास्त असल्याने सातव्या वेतन आयोगातील १ जानेवारी २०१६ ची वेतन निश्चिती शंभराच्या पटीत  ५०७००=०० रुपये  येईल. त्याला ३ टक्क्याने गुणून येणारी वेतन वाढ शंभराच्या पटीत करून ती मूळ वेतनात मिळविल्यास दि. १/७/२०१६ चे मूळ वेतन ५२२०० रुपये येईल. दि. १/७/२०१७ चे वेतन ५३८०० येईल दि. १/७/२०१८ चे मूळ वेतन ५५४०० येईल व तेच दि. १/१/२०१९ रोजी राहील .

१२) सातव्या वेतन आयोगाचे या कर्मचाऱ्याचे जानेवारी २०१९ चे वेतन मूळ पगार ५५४०० + त्यावर ९ टक्के म. भत्ता  म्हणजे ४९८६ रु.+ ८ टक्के दराने घरभाडे भत्ता ४४३२ रु. + वाहन भत्ता १८०० रुपये  असे एकूण ६६६१८ रुपये वेतन मिळेल. या कर्मचाऱ्याला जानेवारी २०१९ मध्ये सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे  मूळ वेतन १६८४० + ग्रेड पे ४३०० रु. + १४२ टक्क्याने म. भत्ता ३००१९ रु.+ १० टक्क्याने घर भाडे भत्ता २११४ रु.+ वाहन भत्ता ४०० रु. असे एकूण ५३६७३ रुपये मिळत होते. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे ६६६१८ रुपये मिळतील. म्हणजे १२९४५ रुपयांची मासिक वाढ सातव्या वेतन आयोगात  होईल.

१३) सहाव्या वेतन आयोगात ५० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या मेट्रो सिटी साठी ३० टक्के घरभाडे भत्ता होता. आता तो २४ टक्के करण्यात आला आहे. ५ लाख ते ५० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांना २० टक्के घरभाडे होते ते आता १६ टक्के करण्यात आले आहे. ५ लाखापेक्षा कमी लोक संख्या असणाऱ्या गावांना १० टक्के घरभाडे होते, ते आता ८ टक्के करण्यात आले आहे. सातव्या वेतन आयोगात घर भाडे भत्त्याची टक्केवारी कमी करण्यात आली आहे. कारण बेसिक मध्ये झालेली वाढ विचारात घेतलेली दिसते.

१४) *वाहन भत्ता* :-   ज्यांचा ग्रेड पे १९०० रु पर्यंत आहे ते कर्मचारी मोठ्या शहरात काम करीत असतील  तर त्यांना मोठ्या शहरात १३५० रु. आणि इतर शहरात  ९०० रुपये वाहन भत्ता राहील.ज्यांचा ग्रेड पे २००० ते ४८०० आहे त्यांना मोठ्या शहरात ३६०० रु. व इतर शहरात १८०० रु. वाहन भत्ता दिला जाणार आहे. ५४०० रु. च्या वर ज्यांचा ग्रेड पे आहे त्यांना मोठ्या शहरात ७२०० रु. आणि इतर शहरात ३६०० रु. मासिक वाहन भत्ता मिळणार आहे.

१५) आदिवाशी भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ७ ते १४ टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

१६) सातव्या वेतन आयोगात १/१/२०१६ पासून ० टक्के म.भत्ता, दि. १/७/२०१६ पासून २ टक्के, दि.१/१/२०१७ पासून ४ टक्के दि. १/७/२०१७ पासून ५ टक्के , दि १/१/२०१८ पासून ७ टक्के आणि दि. १/८/२०१८ पासून ९ टक्के म.भत्ता मिळणार आहे. ( केंद्राच्या म. भ.दराप्रमाणे )

१७) जानेवारी ते जून या काळात नेमणूक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ जानेवारी आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीत नेमणूक झालेल्यांची वेतन वाढ तारीख १ जुलै असणार आहे.

१८) जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ अखेर तीन वर्षांची थकबाकी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केली जाणार असून, ती टप्प्याटप्प्याने  दिली जाणार आहे.

१९) जानेवारी २०१९ चा पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्याचा इरादा शासनाने जाहीर केला असला. तरी बक्षी समितीचा उर्वरित अहवाल जानेवारी २०१९ मध्ये शासनाला सादर केला जाणार आहे. म्हणजे कदाचित मार्च २०१९ पेड इन एप्रिल २०१९ मध्ये सातव्या वेतन आयोगाचा पगार होण्याची शक्यता आहे.

२०) निवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे निवृत्ती वेतन निश्चित करून त्यामधून विक्री केलेले निवृत्ती वेतन वजा करून नवीन पेन्शन दिली जाणार आहे.  सातव्या वेतन आयोगात सहाव्या वेतन आयोगापेक्षा  निवृत्ती वेतनात १५ ते २२ टक्के वाढ होणार  आहे.

Sunday, December 16, 2018

*सेवानिवृत्तीनंतर मिळणारे फायदे*.

लेखांक - १८.                              *सेवानिवृत्तीनंतर मिळणारे फायदे*.                           सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना  सेवानिवृत्तीनंतर पुढीलप्रमाणे फायदे मिळतात.                             *ग्रॅच्युइटी*.                           .       सेवानिवृत्ती, कमीत कमी ५ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर दिलेला राजीनामा, सेवेमध्ये असताना मृत्यू झाल्यास,सेवेमध्ये असताना कायमस्वरूपी अपंगत्व किंवा आजारामुळे नोकरीवरून कमी केल्यास , आस्थापनेकडून दिली जाणारी भेट किंवा बक्षिस याला *ग्रॅच्युइटी* असे म्हणतात.  ही ग्रॅच्युइटी सरकारी तसेच खाजगी कंपन्या,आस्थापना यामध्ये सेवा करणाऱ्या कामगारांना देखील मिळते. ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा त्या त्या  आस्थापना ठरवितात. ६ व्या वेतन आयोगानुसार ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा १०लाख रूपये असून,७ व्या वेतन आयोगानुसार ही मर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्याच्या हालचाली चालू आहेत.                                        .          *ग्रॅच्युइटी किती मिळते?*.                       एकूण सेवा कालावधीची पूर्ण वर्ष.त्या प्रत्येक वर्षाला १५ दिवसांचा , निवृत्तीच्या शेवटच्या महिन्याला मिळणारा पगार.पगारामध्ये मूळ वेतन+ग्रेड पे+ महागाई भत्ता यांचा समावेश होतो. उदा. एकूण सेवा ३०वर्षे.शेवटच्या महिन्यांचा पगार- मूळ वेतन -२०४००.+ ग्रेड पे- २८००.+महागाई भत्ता १४२% -- ३२९४४. म्हणजेच , २०४००+२८००+३२९४४ =५६१४४.                 या पगाराचा १५ दिवसांचा म्हणजे अर्धा  पगार=.  ५६१४४÷२=२८०७२.  याला ३० गुणल्यास(एकूण सेवा कालावधी) =२८०७०×३०=८,१२,१६०/-एवढी ग्रॅच्युइटी मिळेल.                                          .      *प्राव्हिडंट फंड* किंवा *भविष्य निर्वाह निधी*.             ‌. ‌‌.                            कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा कापून जाणारी प्राव्हिडंट फंडाची रक्कम, दरवर्षी मिळणाऱ्या व्याजासह सेवानिवृत्ती पर्यंत जेवढी रक्कम जमा होते.(२००८नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांची १२% व आस्थापना कडूनही १२%रक्कम दरमहा जमा होते) .ती सर्व रक्कम सेवानिवृत्तीनंतर ताबडतोब कर्मचाऱ्याला , किंवा सेवेमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दिली जाते.                                                     *निवृत्तीवेतन* किंवा *पेन्शन*                                ज्या सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्राव्हिडंट फंडांमध्ये आस्थपनाकडून कोणतीही रक्कम जमा केली जात नाही.त्यांच्या वेतनातून कापून गेलेलीच रक्कम व्याजासह त्यांना निवृत्तीनंतर मिळते.त्या कर्मचाऱ्यांना (सरकारी/निमसरकारी) सेवानिवृत्तीनंतर दिले जाणारे वेतन यालाच *पेन्शन* किंवा *निवृत्तीवेतन* असे म्हणतात.१००% निवृत्तीवेतन मिळण्यासाठी कमीत कमी २० वर्षे सेवा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे.त्यापेक्षा कमी सेवा झाल्यास टक्केवारी नुसार निवृत्तीवेतन कमी होते. ६व्या वेतन आयोगानुसार शेवटच्या महिन्याच्या वेतनावर निवृत्तीवेतन काढले जाते.यामध्ये मूळ वेतन,ग्रेड पे, महागाई भत्ता यांचा समावेश होतो.                                       शेवटच्या महिन्याचे मूळ वेतन - २०४००+ ग्रेड पे - २८००= २३२०० .÷ २ (अर्धे वेतन) = ११६०० हे मूळ निवृत्तीवेतन.याच्यावर निर्देशांकानुसार वेळोवेळी लागू असलेला महागाई भत्ता.=१४२ %.म्हणजेच,११६००+१६४७२=२८०७२. हे झाले निवृत्तीवेतन.यामध्ये वेळोवेळी वाढ होत जाते.  (कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला ५०% निवृत्तीवेतन तहहयात मिळत राहते.)                               *रजेचे रोखीकरण (रजेचा पगार)*.                         ५वर्षापेक्षा जास्त  सेवा संपल्यानंतर (कोणत्याही कारणाने) रजा खाते शिल्लक असलेल्या अर्जित रजा (कमाल मर्यादा ३०० ) व अर्धवेतनी (सिक) रजेच्या
शिल्लक रजेच्या १/२ रजा.(याला कमाल मर्यादा नाही). या दोन्ही रजेचे शेवटच्या महिन्याला घेतलेल्या वेतनाएवढ्या  (मूळ वेतन,ग्रेड पे व महागाई भत्ता ) दराने रोखीकरण करून येणारी रक्कम ही त्या रजेचा पगार असतो. कोणत्याही प्रकारे ५ वर्षापेक्षा जास्त सेवा संपल्यानंतर ही रक्कम मिळते.                                     .  *४०% पेन्शन आगाऊ(अॅडव्हान्स)*.                 नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा अनुज्ञेय असलेल्या मूळ निवृत्तीवेतनाची ४०% रक्कम,  (पूर्वी ही रक्कम १/३ होती) एकूण १० वर्षाचे परिगणन करून, एकरकमी आगाऊ दिली जाते .तेवढी रक्कम दरमहाच्या निवृत्तीवेतनातून कमी करून निवृत्तीवेतन दिले जाते. सतत १५ वर्षे निवृत्तीवेतन घेतल्यानंतर जीवित असल्यास , हे ४०% कापलेले मूळ निवृत्तीवेतन पुन्हा वेतनात वर्ग केले जाते. पूर्ण निवृत्तीवेतन (फुल पेन्शन) चालू होते.                                           (यामध्ये  काही बदल झालेले असू शकतात.चूकभूल द्यावी घ्यावी.).                                     .

Friday, December 14, 2018

سودا

ﮏ ﯾﮩﻮﺩﯼ ﻧﮯ ﺍﭘﻨﮯ ﺑﯿﭩﮯ ﮐﻮ ﮐﮩﺎ : ﺟﺎﺅ ﺳﻮﺩﺍ ﻟﮯ ﺁﺅ ﺗﻮ ﻭﮦ ﮔﯿﺎ, ﻟﮍﮐﮯ ﺭﺍﺳﺘﮯ ﺳﮯ ﮔﺰﺭ ﺭﮨﺎ ﺗﮭﺎ ﮐﮧ ﺍﺱ ﮐﯽ ﻧﻈﺮ ﺣﻀﻮﺭ ﺻﻠﯽ ﺍﻟﻠﻪ ﻋﻠﯿﻪ ﻭﺁﻟﻪ ﻭﺳﻠﻢ ﭘﺮ ﭘﮍﯼ ﺍﻭﺭ ﺣﻀﻮﺭﺻﻠﯽ ﺍﻟﻠﻪ ﻋﻠﯿﻪ ﻭﺁﻟﻪ ﻭﺳﻠﻢﮐﯽ ﻧﻈﺮﺑﮭﯽ ﺍﺱ ﻟﮍﮐﮯ ﭘﺮ ﭘﮍﯼ , ﻭﮦ ﻭﮨﯿﮟ ﺑﯿﭩﮫ ﮔﯿﺎ ﺍﻭﺭ ﻭﮨﯿﮟ ﺑﯿﭩﮭﺎ ﺭﮦ ﮔﯿﺎ ﺍﻭﺭ ﺩﯾﺮ ﮨﻮ ﮔﺌﯽ .ﻭﮦ ﯾﮩﻮﺩﯼ ﮐﺒﮭﯽ ﺍﻧﺪﺭ ﺟﺎﺗﺎ ﮐﺒﮭﯽ ﺑﺎﮨﺮ ﺁﺗﺎ ﮐﮧ ﻟﮍﮐﺎ ﮐﮩﺎﮞﺭﮦ ﮔﯿﺎ, ﺁﯾﺎ ﻧﮩﯿﮟﺍﺑﮭﯽ ﺗﮏ, ﺳﻮﺭﺝ ﻏﺮﻭﺏ ﮨﻮ ﮔﯿﺎ ﻣﻐﺮﺏ ﮐﯽ ﻧﻤﺎﺯ ﮨﻮ ﮔﺌﯽ, ﺷﺎﻡ ﮐﻮ ﮔﮭﺮ ﮔﯿﺎ ﺑﺎﭖ ﻧﮯ ﭘﻮﭼﮭﺎ : ﺍﺭﮮ ﻧﺎﺩﺍﻥ ﺍﺗﻨﯽ ﺗﺎﺧﯿﺮ ﻛﻲ ? ﺑﺎﭖ ﺑﮩﺖ ﻏﺼﮯ ﻣﯿﮟ ﮐﮧ ﺑﮍﺍ ﻧﺎﺩﺍﻥ ﺍﻭﺭ ﭘﺎﮔﻞ ﮨﮯ ﻣﯿﮟ ﻧﮯ ﮐﮩﺎ ﺗﮭﺎ ﺟﻠﺪﯼ ﺁﻧﺎ ﺗﻢ ﺍﺗﻨﯽ ﺩﯾﺮ ﮐﺮ ﮐﮯ ﺁﺋﮯ ﮨﻮ ﺍﻭﺭ ﺗﻤﮩﯿﮟ ﺳﻮﺩﺍ ﻟﯿﻨﮯ ﺑﮭﯿﺠﺎ ﺗﮭﺎ ﺗﻢ ﺧﺎﻟﯽ ﮨﺎﺗﮫﻭﺍﭘﺲ ﺁ ﮔﺌﮯ ﮨﻮ, ﺳﻮﺩﺍ ﮐﮩﺎﮞ ﮨﮯ? ﺳﻮﺩﺍ ﮐﮩﺎﮞ ﮨﮯ؟ﺑﯿﭩﺎ ﺑﻮﻻ : ﺳﻮﺩﺍ ﺗﻮ ﻣﯿﮟ ﺧﺮﯾﺪ ﭼﮑﺎ ﮨﻮﮞ .ﺑﺎﭖ : ﮐﯿﺎ ﭘﺎﮔﻞ ﺁﺩﻣﯽ ﮨﻮ ﺗﻢ? ﻣﯿﮟ ﻧﮯ ﺗﺠﮭﮯ ﺳﻮﺩﺍ ﻟﯿﻨﮯ ﺑﮭﯿﺠﺎ ﺗﮭﺎ, ﺳﻮﺩﺍ ﺗﻤﮩﺎﺭﮮ ﭘﺎﺱ ﮨﮯ ﻧﮩﯿﮟ , ﺍﻭﺭ ﮐﮩﺘﺎ ﮨﮯ ﺧﺮﯾﺪ ﭼﮑﺎ ﮨﻮﮞ .ﺑﯿﭩﺎ ﮐﮩﺘﺎ ﮨﮯ : ﺑﺎﺑﺎ ! ﯾﻘﯿﻦ ﮐﺮﯾﮟ, ﺳﻮﺩﺍ ﺧﺮﯾﺪ ﺁﯾﺎ ﮨﻮﮞ .ﺑﺎﭖ ﺑﻮﻻ : ﺗﻮ ﺩﮐﮭﺎ ﮐﮩﺎﮞ ﮨﮯ؟ﺑﯿﭩﮯ ﻧﮯ ﮐﮩﺎ : ﮐﺎﺵ ﺗﯿﺮﮮ ﭘﺎﺱ ﻭﮦ ﺁﻧﮑﮫ ﮨﻮﺗﯽ ﺗﻮ ﺗﺠﮭﮯ ﺩﮐﮭﺎﺗﺎ ﻣﯿﺮﺍ ﺳﻮﺩﺍ ﮐﯿﺎ ﮨﮯ! ﻣﯿﺮﮮ ﺑﺎﺑﺎ ! ﻣﯿﮟ ﺗﻤﮩﯿﮟ ﮐﯿﺎ ﺑﺘﺎﺅﮞ ﻣﯿﮟ ﮐﯿﺎ ﺳﻮﺩﺍ ﺧﺮﯾﺪ ﻻﯾﺎ ﮨﻮﮞ؟ﺑﺎﭖ ﻧﮯ ﺑﻮﻻ : ﭼﻞ ﭼﮭﻮﮌ ﺭﮨﻨﮯ ﺩﮮ،ﻭﮦ ﻟﮍﮐﺎ ﺭﻭﺯ ﻧﺒﯽ ﺍﮮ ﺭﺣﻤﺖ ﺻﻠﯽ ﺍﻟﻠﻪ ﻋﻠﯿﻪ ﻭﺁﻟﻪ ﻭﺳﻠﻢ ﮐﮧ ﺧﺪﻣﺖ ﻣﯿﮟ ﺑﯿﭩﮭﻨﮯ ﻟﮕﺎ .ﻭﮦ ﯾﮩﻮﺩﯼ ﮐﺎ ﺍﮐﻠﻮﺗﺎ ﺑﯿﭩﺎ ﺗﮭﺎ , ﺑﮩﺖ ﭘﯿﺎﺭﺍ ﺗﮭﺎ, ﺍﺱ ﻟﺌﮯ ﮐﭽﮫ ﻧﮧ ﮐﮩﺎ , ﮐﭽﮫ ﺩﻧﻮﮞ ﺑﻌﺪ ﻟﮍﮐﺎ ﺑﮩﺖ ﺑﯿﻤﺎﺭ ﮨﻮ ﮔﯿﺎ, ﮐﺎﻓﯽ ﺩﻥ ﺑﯿﻤﺎﺭ ﺭﮨﺎ, ﺍﺗﻨﺎ ﺑﯿﻤﺎﺭ ﮨﻮﺍ ﮐﮧ ﮐﻤﺰﻭﺭﯼ ﺍﺗﻨﯽ ﮨﻮﮔﺌﯽ ﮐﺮﻭﭦ ﻟﯿﻨﺎ ﻣﺸﮑﻞ ﮨﻮ ﭼﮑﯽ ﺗﮭﯽ , ﺍﻭﺭ ﭘﮭﺮ ﻗﺮﯾﺐ ﺍﻟﻤﺮﮒ ﮨﻮ ﮔﯿﺎ , ﯾﮩﻮﺩﯼ ﺑﮩﺖ ﭘﺮﯾﺸﺎﻥ ﺗﮭﺎ, ﭘﮭﺮ ﺑﮭﺎﮔﺎ ﮔﯿﺎ ﺣﻀﻮﺭ ﺻﻠﯽ ﺍﻟﻠﻪ ﻋﻠﯿﻪ ﻭﺁﻟﻪ ﻭﺳﻠﻢ ﮐﯽ ﺑﺎﺭﮔﺎﮦ ﻣﯿﮟ, ﺍﻭﺭ ﺑﻮﻻ ﻣﯿﮟﺁﭖ ﮐﮯ ﭘﺎﺱ ﺁﯾﺎ ﮨﻮﮞ, ﺁﭖ ﺗﻮ ﺟﺎﻧﺘﮯ ﮨﯽ ﮨﯿﮟ ﻣﯿﮟ ﯾﮩﻮﺩﯼ ﮨﻮﮞ ﻣﺠﮭﮯ ﺁﭖ ﺳﮯ ﮐﻮﺋﯽﺍﺗﺘﻔﺎﻕ ﻧﮩﯿﮟ, ﻣﮕﺮ ﻣﯿﺮﺍ ﻟﮍﮐﺎ ﺁﭖ ﺩﻝ ﺩﮮ ﮔﯿﺎ ﮨﮯ, ﺍﻭﺭ ﻗﺮﯾﺐ ﺍﻟﻤﺮﮒ ﮨﮯ , ﺁﭖ ﮐﻮ ﺭﺍﺕ ﺩﻥ ﯾﺎﺩ ﮐﺮ ﺭﮨﺎ ﮨﮯ , ﮐﯿﺎ ﻣﻤﮑﻦ ﮨﮯ ﺁﭖ ﺍﭘﻨﮯ ﺍﺱ ﺩﺷﻤﻦ ﮐﮯ ﮔﮭﺮ ﺁ ﮐﺮ ﺍﭘﻨﮯ ﻣﻌﺸﻮﻕ ﻋﺎﺷﻖ ﮐﻮ ﺍﯾﮏ ﻧﻈﺮ ﺩﯾﮑﮭﻨﺎ ﭘﺴﻨﺪ ﮐﺮﻭ ﮔﮯ? ﮐﯿﺎ ﯾﮧ ﺁﺭﺯﻭ ﭘﻮﺭﯼ ﮨﻮ ﺟﺎﺋﮯ ﮔﯽ ﮐﮧ ﻭﮦﻣﺮﻧﮯ ﺳﮯ ﭘﮩﻠﮯ ﺁﭖ ﷺ ﮐﺎ ﺩﯾﺪﺍﺭ ﮐﺮ ﻟﮯ ? ﻭﮦ ﮐﺴﯽ ﺍﻭﺭ ﭼﯿﺰ ﮐﯽ ﺁﺭﺯﻭ ﻧﮩﯿﮟ ﮐﺮ ﺭﮬﺎﺁﭖ ﷺ ﻧﮯ ﯾﮧ ﻧﮩﯿﮟ ﻓﺮﻣﺎﯾﺎ ﻣﯿﮟ ﺟﺎﺅﮞ ﮔﺎ ﯾﺎ ﻧﮩﯿﮟ ﺟﺎﺅﮞ ﮔﺎ ،ﺁﭖ ﷺ ﻧﮯ ﻓﺮﻣﺎﯾﺎ : ﺍﺑﻮ ﺑﮑﺮ ! ﺍﭨﮭﻮ , ﻋﻤﺮ ! ﺍﭨﮭﻮ, ﻋﻠﯽ ! ﭼﻠﻮ, ﭼﻠﯿﮟ , ﻋﺜﻤﺎﻥ ! ﺁﺅ, ﺑﺎﻗﯽ ﺑﮭﯽ ﺟﻮ ﺳﺐ ﮨﯿﮟ ﭼﻠﯿﮟ ﺁﭖ ﮐﮯ ﻋﺎﺷﻖ ﮐﺎ ﺩﯾﺪﺍﺭ ﮨﻢ ﺑﮭﯽ ﮐﺮﯾﮟ , ﺍﭘﻨﺎ ﺩﯾﺪﺍﺭ ﺍﺳﮯ ﺩﯾﺘﮯ ﮨﯿﮟ . ﺁﺧﺮﯼ ﻟﻤﺤﮧ ﮨﮯ, ﺁﻧﮑﮭﯿﮟ ﺑﻨﺪ ﮐﺮﻧﮯ ﺳﮯ ﭘﮩﻠﮯ ﺍﺳﮯ ﮨﻢ ﮐﭽﮫ ﺩﯾﻨﺎ ﭼﺎﮨﺘﮯﮨﯿﮟ, ﭼﻠﻮ ﭼﻠﺘﮯ ﮨﯿﮟ, ﯾﮩﻮﺩﯼ ﮐﮯ ﮔﮭﺮ ﭘﮩﻨﭽﮯ ﺗﻮ ﻟﮍﮐﮯ ﮐﯽ ﺁﻧﮑﮭﯿﮟ ﺑﻨﺪ ﺗﮭﯿﮟ،ﺣﻀﻮﺭ ﷺ ﮐﺎ ﺳﺮﺍﭘﺎ ﮐﺮﻡ ﮨﯽ ﮐﺮﻡ ﮨﮯ, ﻟﮍﮐﮯ ﮐﯽ ﭘﯿﺸﺎﻧﯽ ﭘﺮ ﺁﭖ ﷺ ﻧﮯ ﺍﭘﻨﺎ ﺩﺳﺖ ﺍﻗﺪﺱ ﺭﮐﮭﺎ, ﻟﮍﮐﮯ ﮐﯽ ﺁﻧﮑﮭﯿﮟ ﮐﮭﻞ ﮔﺌﯿﮟ, ﺟﯿﺴﮯ ﺯﻧﺪﮔﯽ ﻟﻮﭦ ﺁﺋﯽ ﮨﻮ, ﺟﺴﻢ ﻣﯿﮟ ﻃﺎﻗﺖ ﺁ ﮔﺌﯽ, ﻧﺎﺗﻮﺍﻧﻲ ﻣﯿﮟ ﺟﻮﺍﻧﯽ ﺁﺋﯽ , ﺁﻧﮑﮭﯿﮟ ﮐﮭﻮﻟﯿﮟ, ﺭﺥ ﻣﺼﻄﻔﯽ ﷺ ﭘﺮ ﻧﻈﺮ ﭘﮍﯼ, ﮨﻠﮑﯽ ﺳﯽ ﭼﮩﺮﮮ ﭘﺮ ﻣﺴﮑﺮﺍﮨﭧ ﺁﺋﯽ, ﻟﺐ ﮐﮭﻞ ﮔﺌﮯ،ﻣﺴﮑﺮﺍﮨﭧ ﭘﮭﯿﻞ ﮔﺌﯽ, ﺣﻀﻮﺭ ﷺ ﻧﮯ ﻓﺮﻣﺎﯾﺎ : ﺑﺲ ! ﺍﺏ ﮐﻠﻤﮧ ﭘﮍﮪ ﻟﻮ .ﻟﮍﮐﺎ ﺍﭘﻨﮯ ﺑﺎﭖ ﮐﺎ ﻣﻨﮧ ﺗﮑﻨﮯ ﻟﮕﺎ ﺗﻮ ﻭﮦ ﯾﮩﻮﺩﯼ ﺑﻮﻻ : ﻣﯿﺮﺍ ﻣﻨﮧ ﮐﯿﺎ ﺗﻜﺘﺎ ﮨﮯ? ﺍﺑﻮﺍﻟﻘﺎﺳﻢ ) ﻣﺤﻤﺪ ﺍﺑﻦ ﻋﺒﺪﺍﻟﻠﮧ ﷺ ( ﺟﻮ ﮐﮩﺘﮯ ﮨﯿﮟ ﻛﺮﻟﻮ .ﻟﮍﮐﺎ ﺑﻮﻻ : ﯾﺎ ﺭﺳﻮﻝ ﺍﻟﻠﮧ ! ﷺ ﻣﯿﺮﮮ ﭘﺎﺱ ﺗﻮ ﮐﭽﮫ ﺑﮭﯽ ﻧﮩﯿﮟ !ﺁﭖ ﷺ ﻧﮯ ﻓﺮﻣﺎﯾﺎ : ﺑﺲ ﺗﻢ ﮐﻠﻤﮧ ﭘﮍﮬﻮ ! ﻣﯿﮟ ﺟﺎﻧﻮ ﺍﻭﺭ ﺟﻨﺖ ﺟﺎﻧﮯ, ﺗﻢ ﻣﯿﺮﮮ ﮨﻮ, ﺟﺎﺅ ﺟﻨﺖ ﺑﮭﯽ ﺗﻮ ﻣﯿﺮﯼ ﮨﮯ, ﺟﻨﺖ ﻣﮯ ﻟﮯ ﺟﺎﻧﺎ ﯾﮧ ﻣﯿﺮﺍ ﮐﺎﻡ ﮨﮯ .ﻟﮍﮐﮯ ﻧﮯ ﮐﻠﻤﮧ ﭘﮍﮬﺎ , ﺟﺐﺍﺱ ﮐﮯ ﻣﻨﮧ ﺳﮯ ﻧﮑﻼ " ﻣﺤﻤﺪ ﺭﺳﻮﻝ ﺍﻟﻠﮧ " ﺭﻭﺡ ﺑﺎﮨﺮ ﻧﮑﻞ ﮔﺌﯽ, ﻛﻠﻤﮯ ﮐﺎ ﻧﻮﺭ ﺍﻧﺪﺭ ﭼﻼ ﮔﯿﺎ, ﺁﻧﮑﮭﯿﮟ ﺑﻨﺪ ﮨﻮﺋﯿﮟ, ﻟﺐ ﺧﺎﻣﻮﺵ ﮨﻮﺋﮯ،ﺍﺱ ﻟﮍﮐﮯ ﮐﺎ ﺑﺎﭖ ﻭﮦ ﯾﮩﻮﺩﯼ ﺑﻮﻻ :ﻣﺤﻤﺪ ! ) ﷺ ( ﻣﯿﮟ ﺍﻭﺭ ﺁﭖ ﺩﻭﻧﻮﮞ ﻣﺨﺎﻟﻒ ﮨﯿﮟ،ﺍﺱ ﻟﺌﮯ ﯾﮧ ﻟﮍﮐﺎ ﺍﺏ ﻣﯿﺮﺍ ﻧﮩﯿﮟ ﺭﮨﺎ , ﺍﺏ ﯾﮧ ﺍﺳﻼﻡ ﮐﯽ ﻣﻘﺪﺱ ﺍﻣﺎﻧﺖ ﮨﮯ, ﻛﺎﺷﺎﻧﮧ ﺍﮮ ﻧﺒﻮﺕ ﷺ ﺳﮯ ﺍﺱ ﮐﺎ ﺟﻨﺎﺯﮦ ﺍﭨﮭﮯ , ﺗﺐ ﮨﯽ ﺍﺱ ﮐﯽ ﻋﺰﺕ ﮨﮯ, ﻟﮯ ﺟﺎﺅ ﺍﺱ ﮐﻮ.ﭘﮭﺮ ﺁﭖ ﷺ ﻧﮯ ﻓﺮﻣﺎﯾﺎ : ﺻﺪﯾﻖ ! ﺍﭨﮭﺎﻭ, ﻋﻤﺮ ! ﺍﭨﮭﺎﻭ, ﻋﺜﻤﺎﻥ ! ﺁﮔﮯﺑﮍﮬﻮ , ﺑﻼﻝ ! ﺁﺅ ﺗﻮ ﺳﮩﯽ, ﻋﻠﯽ ! ﭼﻠﻮ ﺩﻭ ﮐﻨﺪﮬﺎ , ﺳﺐ ﺍﭨﮭﺎﻭ ﺍﺳﮯ ،ﺁﻗﺎ ﻋﻠﯿﮧ ﺍﻟﺴﻼﻡ ﺟﺐ ﯾﮩﻮﺩﯼ ﮐﮯ ﮔﮭﺮ ﺳﮯ ﻧﮑﻠﮯ ﺗﻮ ﯾﮧ ﻓﺮﻣﺎﺗﮯ ﺟﺎ ﺭﮨﮯ ﺗﮭﮯ :ﺍﺱ ﺍﻟﻠﮧ ﮐﺎ ﺷﮑﺮ ﮨﮯ ﺟﺲ ﻧﮯ ﻣﯿﺮﮮ ﺻﺪﻗﮯ ﺳﮯ ﺍﺱ ﺑﻨﺪﮮ ﮐﻮ ﺑﺨﺶ ﺩﯾﺎ،ﺍﺱ ﺍﻟﻠﮧ ﮐﺎ ﺷﮑﺮ ﮨﮯ ﺟﺲ ﻧﮯ ﻣﯿﺮﮮ ﺻﺪﻗﮯ ﺳﮯ ﺍﺱ ﺑﻨﺪﮮ ﮐﻮ ﺑﺨﺶ ﺩﯾﺎ،) ﺍﻟﻠﮧ ﻫﻮ ﺍﮐﺒﺮ ! ﮐﯿﺎ ﻣﻘﺎﻡﮨﻮﮔﺎ ﺍﺱ ﻋﺎﺷﻖ ﮐﯽ ﻣﻴﺖ ﮐﺎ ﺟﺲ ﮐﻮ ﻋﻠﯽ, ﻋﺜﻤﺎﻥ , ﺍﺑﻮ ﺑﮑﺮ ﺻﺪﯾﻖ , ﻋﻤﺮ ﺑﻦ ﺧﻄﺎﺏ , ﺑﻼﻝ ﺣﺒﺸﯽ ﺭﺿﯽ ﺍﻟﻠﮧ ﻋﻨﮭﮩﻤﺎ ﺟﯿﺴﯽ ﻣﺸﮩﻮﺭ ﺷﺨﺼﯿﺎﺕ ﮐﻨﺪﮬﺎ ﺩﮮ ﮐﺮ ﻟﮯ ﺟﺎ ﺭﮨﮯ ﮨﻮﮞ, ﺍﻭﺭ ﺁﮔﮯ ﺁﮔﮯﻣﺤﻤﺪ ﻣﺼﻄﻔﯽ ﷺ ﮨﻮﮞ (ﻗﺒﺮ ﺗﯿﺎﺭ ﮨﻮﺋﯽ, ﮐﻔﻦ ﭘﮩﻨﺎﯾﺎ ﮔﯿﺎ, ﺣﻀﻮﺭ ﷺ ﻗﺒﺮ ﮐﮯ ﺍﻧﺪﺭ ﺗﺸﺮﯾﻒ ﻟﮯ ﮔﺌﮯ, ﻗﺒﺮ ﻣﯿﮟ ﮐﮭﮍﮮ ﻫﻮﮮ , ﺍﻭﺭ ﮐﺎﻓﯽ ﺩﯾﺮ ﮐﮭﮍﮮ ﺭﮨﮯ , ﺍﻭﺭ ﭘﮭﺮ ﺍﭘﻨﮯ ﮨﺎﺗﮭﻮﮞ ﺳﮯ ﺍﺱﻋﺎﺷﻖ ﮐﯽ ﻣﻴﺖ ﮐﻮ ﺍﻧﺪﺭ ﺍﺗﺎﺭﺍ . ﺁﭖ ﷺ ﻗﺒﺮ ﮐﮯ ﺍﻧﺪﺭ ﭘﻨﺠﻮﮞ ﮐﮯ ﺑﻞ ﭼﻞ ﺭﮨﮯ ﺗﮭﮯ ,ﻣﮑﻤﻞ ﭘﺎﺅﮞ ﻣﺒﺎﺭﮎ ﻧﮩﯿﮟ ﺭﮐﮫ ﺭﮨﮯ ﺗﮭﮯ, ﮐﺎﻓﯽ ﺩﯾﺮ ﮐﮯ ﺑﻌﺪ ﺁﭖ ﷺ ﻗﺒﺮ ﺳﮯ ﺑﺎﮨﺮ ﺁﺋﮯ ﺗﻮ ﭼﮩﺮﮦﭘﺮ ﺗﮭﻮﮌﯼ ﺯﺭﺩﯼ ﭼﮭﺎﺋﯽ ﺗﮭﯽ, ﺗﮭﻜﻦ ﻣﺤﺴﻮﺱ ﮨﻮﺋﯽ , ) ﺍﻟﻠﮧ ﮬﻮ ﻏﻨﯽ (ﺻﺤﺎﺑﮧ ﭘﻮﭼﮭﺘﮯ ﮨﯿﮟ : ﺣﻀﻮﺭ ! ﷺ ﯾﮧ ﮐﯿﺎ ﻣﺎﺟﺮﺍ ﮨﮯ? ﭘﮩﻠﮯ ﺗﻮ ﯾﮧ ﺑﺘﺎﺋﮯ ﺁﭖ ﷺ ﻧﮯ ﻗﺒﺮ ﻣﯿﮟ ﭘﺎﺅﮞ ﻣﺒﺎﺭﮎ ﻣﮑﻤﻞ ﮐﯿﻮﮞ ﻧﮩﯿﮟ ﺭﮐﮭﺎ ؟ﺁﭖ ﷺ ﭘﻨﺠﻮﮞ ﮐﮯ ﺑﻞ ﮐﯿﻮﮞ ﭼﻠﺘﮯ ﺭﮨﮯ؟ﺗﻮ ﮐﺮﯾﻢ ﺁﻗﺎ ﷺ ﻧﮯ ﻓﺮﻣﺎﯾﺎ : ﻗﺒﺮ ﮐﮯ ﺍﻧﺪﺭ ﺑﮯ ﭘﻨﺎﮦ ﻓﺮﺷﺘﮯ ﺁﺋﮯ ﮨﻮﺋﮯ ﺗﮭﮯ, ﺍﺱ ﻟﺌﮯ ﻣﺠﮭﮯ ﺟﮩﺎﮞ ﺟﮕﮧ ﻣﻠﺘﯽ ﺗﮭﯽ , ﻣﯿﮟﭘﻨﺠﮧ ﮨﯽ ﺭﮐﮭﺘﺎ ﺗﮭﺎ, ﭘﺎﺅﮞ ﺭﮐﮭﻨﮯ ﮐﯽ ﺟﮕﮧ ﻧﮩﯿﮟ ﺗﮭﯽ, ﻣﯿﮟ ﻧﮩﯿﮟ ﭼﺎﮨﺘﺎ ﺗﮭﺎ ﮐﺴﯽ ﻓﺮﺷﺘﮯ ﮐﮯ ﭘﺎﺅﮞ ﭘﺮ ﻣﯿﺮﺍ ﭘﺎﺅﮞ ﺁ ﺟﺎﺋﮯ .ﭘﮭﺮ ﺻﺤﺎﺑﮧ ﻧﮯ ﭘﻮﭼﮭﺎ : ﺁﭖ ﷺ ﻗﺒﺮ ﮐﮯ ﺍﻧﺪﺭ ﮐﯿﻮﮞ ﮔﺌﮯ? ﮨﻤﯿﮟ ﮐﮩﺘﮯ , ﮨﻢ ﭼﻠﮯ ﺟﺎﺗﮯ ! ) ﺗﻮ ﺳﺒﺤﺎﻥ ﺍﻟﻠﮧ ﺧﻮﺑﺼﻮﺭﺕ ﺟﻮﺍﺏ ﺩﯾﺎ (ﮐﮧ ﻣﯿﮟ ﻧﮯ ﺍﺱ ﻟﮍﮐﮯ ﮐﻮ ﺑﻮﻻﺗﮭﺎ ﻧﺎ ! ﺗﯿﺮﯼ ﻗﺒﺮ ﮐﻮ ﺟﻨﺖ ﺑﻨﺎﻭﮞ ﮔﺎ ﺗﻮ ﺍﺏ ﺍﺳﯽ ﻗﺒﺮ ﮐﻮ ﺟﻨﺖ ﺑﻨﺎﻧﮯ ﻗﺒﺮ ﮐﮯ ﺍﻧﺪﺭ ﭼﻼ ﮔﯿﺎ ﺗﮭﺎ .ﺗﻮ ﭘﮭﺮ ﺣﻀﻮﺭ ﷺ ﺍﺗﻨﮯ ﺗﮭﮑﮯ ﮨﻮﺋﮯ ﮐﯿﻮﮞ ﮨﯿﮟ؟ﺗﮭﮑﺎ ﺍﺱ ﻟﺌﯿﮯ ﮨﻮﮞ ﮐﮯ ﻓﺮﺷﺘﮯ ﺍﻭﺭ ﺣﻮﺭﯾﮟ ﺍﺱ ﻋﺎﺷﻖ ﮐﮯﺩﯾﺪﺍﺭ ﮐﮯ ﻟﺌﮯ ﺁ ﺭﮨﮯ ﺗﮭﮯ, ﺍﻭﺭ ﻣﯿﺮﮮ ﻭﺟﻮﺩ ﺳﮯ ﻟﮓ ﻟﮓ ﮐﺮ ﮔﺰﺭ ﺭﮨﮯ ﺗﮭﮯ, ﺍﻥ ﮐﯽ ﻭﺟﮧ ﺳﮯ ﺗﮭﮏ ﮔﯿﺎ ﮨﻮﮞ .) منقول(:1 ﺳﻨﻦ ﺍﺑﻮ ﺩﺍﺅﺩ : ﺟﻠﺪ : 3 , / ﺻﻔﺤﮧ : 185 , / ﺣﺪﯾﺚ : 3095 ،:2 ﻣﺴﻨﺪ ﺍﺣﻤﺪ ﺑﻦ ﺣﻨﺒﻞ : ﺟﻠﺪ : 3 , / ﺻﻔﺤﻪ : 175 , / ﺣﺪﯾﺚ : 12815 ،See translation

सिप्ला



हिन्दुस्तान की पहली दवा कंपनी के संस्थापक थे एक मुस्लिम

जिस दौर में हिंदुस्तान में उद्योगपति शोध-अनुसंधान के बारे में ख्वाब में भी नहीं सोचते थे, उस वक़्त एक मुस्लिम ने एक फार्मास्युटिकल कंपनी की स्थापना की. सन् 1935 में जन्मा सिप्ला देश का पहला फार्मास्युटिकल ब्रांड है. आठ दशक पहले स्व. डॉ. ख्वाजा अब्दुल हमीद ने सिप्ला की स्थापना की थी.

31st अक्टूबर 1898 को जन्मे डॉ ख्वाजा अब्दुल हमीद का जन्म अलीगढ में हुआ. इन्होंने एमएओ कॉलेजिएट (मिन्टो सर्किल) में 1908 में दाखिला लिया. अपनी शिक्षा पूरी कर इन्होंने 1935 में एक दवा बनाने वाली कंपनी की शुरूवात की जिसे ‘केमिकल इंडस्ट्रियल एंड फार्मास्यूटिकल लेबोरेटरी विद द एक्रोनिम’ का नाम दिया गया. इसी का लघु नामकरण हुआ सिप्ला. इस कंपनी की शुरूआत 2 लाख की रक़म के साथ की गयी.

सिप्ला ने द्वितीय विश्व युद्ध में अच्छी और बड़ी विदेशी एमएनसी कम्पनियों को टक्कर देते हुए इन कम्पनियों की दवाओं से बेहतर और सस्ती दवाइयां बना कर उपलब्ध करवाई. इसी के साथ सिप्ला ने उस समय दो बहुत महत्वपूर्ण खोज पूर्ण की जिसमें पहली थी :-
निकाटिनिक एसिड डाईएथिथाइलामाएड जिसका जैविक नाम कोरामाईन है, का संश्लेषण का विकल्प ढूंढ निकाला जिसका प्रयोग कार्डियो-रेस्पिरेटरी स्टिम्युलेंट (हृदय सांस उत्तेजक) के तौर पर किया जाता है.

और दूसरी उपलब्धि थी व्यापारीकरण सरपेनिड का जो रौवोल्फिया सरपेनटाइन नामक वनस्पति का मूल तत्व है. यह एलोपैथी इलाज में पहला हर्बल उपाय था जिसको उच्च रक्तचाप के इलाज में इस्तेमाल किया जाता है.

यह एक शानदार खोज रही और इस खोज ने सिप्ला को विश्व फार्मास्यूटिकल समाज में प्रसिद्ध कर दिया. 1944 के बाद फिर इस कंपनी ने कभी पीछे मुड़ कर नहीं देखा.

डॉ ख्वाजा अब्दुल हमीद के बड़े बेटे युसूफ हमीद जो आर्गेनिक केमिस्ट्री में पीएचडी हैं, ने 1960 में सिप्ला का दारोमदार संभाला. युसूफ हमीद ने रिसर्च एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट में अफसर इन चार्ज के तौर पर कंपनी ज्वाइन की. युसूफ हमीद ने अपना ज़्यादातर समय एड्स, क्षय रोग और श्वास रोग की दवा बनाने में लगाया लगाया है.

इन्हे अपनी ही कंपनी में काम करने के लिए बहुत मेहनत करनी पड़ी. कंपनी ज्वाइन करने से पहले उन्हे सरकार से इसकी इजाज़त लेनी पड़ी यह ब्रिटिश राज के समय की बात है. उन्हे शुरूआती समय में 1500 रुपए पर काम शुरू किया उनको पहली तनख्वाह एक साल के बाद मिली थी.
उन्होंने भारतीय पेटेंट कानून में बदलाव करने की शुरूआत की और इसके अंतर्गत उन्होंने 1961 में इंडियन ड्रग मैन्युफैकचरर्स एसोसिएशन का गठन किया और 1972 में यह प्रयास सफल हुआ और भारतीय फार्मा उद्योग को कानूनन आज़ादी मिल गई वह दवा बनाने और बेचने की जिनकी देश में आवश्यकता हो.

युसूफ हमीद की अगवाई में ही सिप्ला को आज ह्यूमनिटेरीयन फार्मास्यूटिकल कंपनी के नाम से भी जाना जाने लगा क्योंकि वे सदा कहते हैं कि उन्हे उन रोगों से पैसे नहीं बनाने जिन से दुनिया उखड़ जाती है.
आज सिप्ला भारत की मल्टीनेशनल फार्मास्यूटिकल एंड बायोटेक्नोलॉजी कंपनी है और दुनिया के करीब 170 देशों में अपनी दवा बेचने के लिए तत्पर है.

1. यूएस और यूरोप के बाहर सिप्ला ही आज एकमात्र ऐसी कंपनी है जिसने सीएफसी फ्री इन्हेलर्स शुरू किए.

2. एक ऐसी तकनीक का प्रारंभ किया जिसमें बिना हाथ लगाए, बिना दर्द के, बिना किसी हानिकारक किरणों के इस्तेमाल से भी वक्ष की जांच हो सकती है जिससे वक्ष के कैंसर का पता लगाया जा सकता है इसे नो टच ब्रैस्ट स्कैन (एनटीबीसी) कहते हैं.

3 2009 में सिप्ला ने इन्फ्लुएंजा के इलाज के लिए भारतीय बाजार के लिए एंटी-फ्लू ड्रग्स का जेनेरिक वर्शन एच1 एन1 बनाया.

आज सिप्ला का नाम देश और दुनिया में छाया हुआ है. आज़ादी के पहले से लेकर आज आज़ादी के इतने साल बाद तक भी सिप्ला देश को बीमारियों से आज़ाद करने की अपनी मुहिम को जी जान से मुकम्मल करने में लगा है. हम गर्व महसूस करते हैं आज डॉ ख्वाजा अब्दुल हमीद और युसूफ हमीद जैसे भारतीयों पर और सिप्ला जैसे संगठन पर नाज़ करते हैं.                                                                   लेकिन बहुत कम लोग जानते है कि जंगे आजादी से लेकर भारत के विकास में बड़ा योगदान देने वाले टेक्नोप्रिनर डा. ख्वाजा अब्दुल हमीद का भी जन्म दिन है।

डा.ख्वाजा हमीद 31 अक्टूबर को 1898 में ननिहाल अलीगढ़ में पैदा हुए, वहीं से युवावस्था में पढ़ने वितायत गये। वहीं एक क्रान्तिकारी लड़की से विवाह किया और 1928 में भारत आकर कांग्रेस के आंदोलन में शमिल हो गये। 1928 में वे जर्मनी में हिटलर के खिलाफ आंदोलन भी चला रहे थे।

स्वादेश में कांग्रेस में शामिल होकर उन्होंने बहुत से काम किये। इसी दौरान वे भारत के गरीबों के लिए स्स्ती दवाओं के अनुसंघान में जुट गये। 1935 में ख्वाजा हमीद ने केमिकल इंड्रस्ट्रीज एंड फार्मास्यूटिकल (CIPLA) कम्पनी की नींव डाली।1937 में जब सिप्ला का पहला प्रोडक्ट मार्केट में पहुंचा तो विश्व मीडिया ने भारतीय प्रतिभा की जम कर तारीफ की।

1941 में दूसरे विश्वयुद्ध के समय उन्होंने सस्ती जीवन रक्षक दवाओं का उत्पाद शुरू किया। 1944 में उन्होंने हाईपर टेंशन की दवा बनाई। इसके बावजूद भी उन्होंने कांग्रेस का दामन नही छोड़ा और कांग्रेस के हर सम्मेलन व अधिवेशन को अपली सेवायें देते रहे।

आजादी के बाद भी उन्होंने कोई लाभ का पद नहीं लिया। बस भारत में सस्ती दवाइयों के अनुसंघान मेंं लगे रहे। 1972 में उनकी मौत हुई। मौत से पहले उन्होंने भारत में पहली बार एम्पीसिलिन लांच किया। डा. ख्वाजा हमीद ने भारत में वैज्ञानिक खेती के लिए मेडिको प्लांट विकसित करने के उद्देश्य से   बेंगलुरू में एग्रीकल्चर रिसर्च डिवीजन की स्थापना कर देश को बड़ी सौगात दी।
 इस दौरान उन्हें भारत और विश्व के कई पुरस्कारों से नवाजा गया। उनकी कम्पनी सिप्ला आज भी है। सिप्ला आज भारत के अमीरों की शीर्ष सूची में शामिल हैं। उनके परिजन आज भी मानवता के क्षे़त्र में लगे हैं। गत वर्षों में सिप्ला ने कैंसर और एड्स के लिए गुणवत्ता परक व सस्ती दवाएं बना कर विश्व में भारत का नाम ऊंचा किया है।